कोल्हापूर: येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज विविध अधिविभागांच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…
कोल्हापूर : डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व…
कोल्हापूर : 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील नऊ मंडलाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन कार्यक्रम आज संपन्न झाले. पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात एकत्र येत…
कुंभोज (विनोद शिंगे) वठार (ता. हातकणंगले) येथे 15 वा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याच्या टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याच्या…
कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून, प्र.क्र. २५ – भाजपा कार्यालय ते छत्रपती…
मुंबई : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहे, आणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल ताज…
मुंबई, : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही,…
मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा…
मुंबई: गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन…