गुणरत्न सदावर्ते यांचा ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिस मुंबईत

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी शाहुपूरी पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचा ताबा घेण्यात घेणार आहे. मराठा क्रांती…

जातीयवादाविरोधात मी, मंत्री मुश्रीफ, संजयबाबा एकत्रित : संजय मंडलिक

कौलगे : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू,  असे प्रतिपादन  खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोण कधी…

कोल्हापूरकरांना २४ तास वीज द्या, रहदारीला अडथळा ठरणारे खांब हटवा : भाजपची मागणी

कोल्हापूर : विजेच्या भारनियमनात वाढ झाली आहे. कोल्हापूरकरांना २४ तास वीज पुरवठा करावा. तसेच रस्त्यातील उघड्यावरील डीपी आणि रहदारीला अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवावेत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधिक्षक…

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सातारा : आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन…

कोपेश्वर मंदिराच्या जतनासाठी तातडीची पाऊले उचला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोपेश्वर मंदिराला दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. त्यामुळे मंदिराचे होत असलेले नुकसान कसे थांबवता येईल यादृष्टीने अभ्यास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या तसेच या मंदिराची आताची…

मृतावस्थेतील ओढे पुनर्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : अमल महाडिक

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने  ओढा पुनर्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत, छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियानास  आज गडमुडशिंगी येथून सुरुवात करण्यात आली. “या उपक्रमामुळे…

‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानात 73 कुटुंबांची तपासणी; तिघे पॉझिटिव्ह

कोल्हापूर : “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत सोमवारी शहरातील 73 व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3 पॉझिटिव्ह आढळले. महापालिकेच्यावतीने शहरातील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे.…

प्रसाद पाटील यांचे नेतृत्व आदर्शवत : बळीराम मोरे

 रत्नागिरी : शैक्षणिक, सामाजिक तसेच  संघटनात्मक कामातील उठावदार कार्यपद्धतीमुळे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसाद पाटील यांनी नेतृत्वाचा ठसा उमटविला असून त्यांचे नेतृत्व आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य…

पवार कुटुंबियांनी २३ साखर कारखाने घशात घातले : राजू शेट्टी यांचा आरोप

जयसिंगपूर : साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार! सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा…

खुपिरेच्या दत्त सेवा संस्थेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा; विरोधकांचा धुव्वा

       दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील दत विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ कै. तुकाराम द. पाटील दत्त सतारूढ पँनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत विरोधी परिवर्तन पँनेलचा पूर्ण धुव्वा…

🤙 8080365706