मुंबई : नवी मुंबईतील उलवे नोड येथे बालाजीचे (व्यंकटेश्वरा) मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शहर पातळीवरील…
मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊन मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून कोल्हापूरला पोहोचले…
इंदापूर ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो वा केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून…
पेठवडगाव : जास्तीत जास्त कार्यकर्त्याना पक्षात घेऊन त्यांचे सन्मानाने स्वागत करून राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा. राज्यात पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पक्षबांधणीला महत्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व…
जयसिंगपूर : राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा सामान्य माणसांच्यापर्यंत पोहचवून सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल, त्यासाठी बूथ कमिटी सदस्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची गरज आहे. तरच राष्ट्रवादी…
कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…
यड्राव : वॅगनआर कार, मोटरसायकल व जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात खोतवाडीचा युवक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. दर्शन दगडू खोत (वय २०, रा. खोतवाडी)…
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होणार झाली असून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर…
मुंबई : महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत आणखी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने राज्यांना पत्र लिहिले…