नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्रार्थ सभेतमध्ये अभूतपूर्व राडा झाला. पोलिसांनी महंतांना सभेतून बाहेर काढले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता…
मुंबई : केंद्रसरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.…
उंचगाव : उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३७० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली. संजय गांधी, श्रावण…
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर काढण्यात आली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात…
कोल्हापूर : आसाममध्ये आलेल्या जलप्रलयाने हाहाकार उडाला होता. सर्वत्र पाणीच पाणी, दलदल, दरडी कोसळलेल्या असे शेकडो अडथळे मदत कार्यामध्ये होते. पण या सर्वांवर मात करत व्हाईट आर्मीच्या टिमने हजारो लोकांच्या…
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरू आले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते, उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातील जागेवर उमेदवारी दिल्याने अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या, बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर…
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा डंका वाजला आहे. शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील याने देशात ५६३ वा क्रमांक मिळवला. तर कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील स्वप्नील तुकाराम माने…
कोल्हापूर : कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले. महामारीत केंद्र आणि राज्य सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कोरोना लसीकरण उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. तरीही काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविड-19…
मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने…