उंचगाव : ‘अनु-जयाची सोनपवालं’ हे जयवंत याचं आत्मचरित्र सकारात्मक जीवनाचा मंत्र शिकवितं, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रूपा शहा यांनी केले. जयवंत पाटील यांच्या ‘अनु-जयाची सोनपावलं’ या आत्मचरित्राचे उंचगाव येथे प्रकाशन…
मुंबई : उच्च न्यायालयानं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी नाकारली आहे. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन आमदार मतदान करू शकणार नाहीत. नवाब…
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आणि विरोधी भाजप यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. १० जागांसाठी भाजपकडून सहा तर महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना सोडल्यास…
मुंबई : सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं, अशी बोचरी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आठ दिवसांपूर्वी वांद्रे…
अकोला : राष्ट्रपतीपदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदासाठी एक उंची असावी लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे हे त्यांनीच सांगावं. शरद पवार यांना उगाच चर्चेत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’ पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्पाला केंद्रीय रेल्वे व टेक्सटाइल्स…
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीही राज्यातून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल…
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध योजनेची कामे गतीने पूर्ण करा. तसेच विकासकामे दर्जेदार व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत…
मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना ईडीकडून चौकशीसाठी पाठवलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात मुंबईत काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक…
औरंगाबाद : विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला असल्याचा धक्कादायक आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.…