राज्यात ७२३१ पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘ही’ चाचणी होणार : गृहविभागाची अधिसूचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी…

गेले ते कावळे, राहिले ते मावळे; करवीर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत

कोल्हापूर : कितीही संकटे येऊ द्या… कोण कितीही फुटून जाऊ दे.. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत… गेले ते कावळे राहिले ते मावळे… सेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य…

शिक्षक मित्रांनी दिलेला निवडणूक मदतनिधी शाळांच्या विकासासाठी खर्च करणार : शिवाजी रोडे – पाटील

शाहुवाडी( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील शिक्षक सभासदांनी तीन लाख एकवीस हजार रुपये इतक्या रकमेचा दिलेला निवडणूक मदत निधी हा शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांच्या विकासासाठी खर्च करणार, असा शब्द…

राजकीय गोंधळामुळं अधिकाऱ्यांवर ‘डोकं’ धरण्याची वेळ !

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे बदल्यांसाठी वेटींगवर असणारे अधिकारी हायटेंशनवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री देखील अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री कार्यालय येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या फाईल्स पडून असून त्याबाबत अद्याप कार्यालयाने कोणताही…

राज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे सरकारला पहिला झटका

मुंबई : शिवसेना आमदारांच्या बडंखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता आणखी एक झटका बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहीत 22, 23 आणि 24 जूनला सरकारने…

एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार; राज्यपालांना ‘या’बाबत पत्र देणार

मुंबई : एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता असून सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र ते राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी…

सेवा सोसायटी शेतकर्‍यांची आर्थिक जननी : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : सेवा सोसायटी ही शेतकर्‍यांची आर्थिक जननी आहे. पालकमंत्री सतेज पाटील व सर्व सभासद शेतकरी यांनी विश्वासाने अशा खंडातील सर्वात मोठ्या सोसायटीचा कारभार तुमच्या हातात दिलेला आहे. यामुळे तुमची…

आता उपमुख्यमंत्री अजित पवार होणार ‘नॉट रिचेबल’

मुंबई :  राज्यात सत्ता संघर्ष पेटलेला असून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या राजकीय नाट्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

अग्निपथ योजनेविरोधात कॉंग्रेसचे फुलेवाडीत आंदोलन

बहिरेश्वर : केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजना बेरोजगारी वाढवणारी असल्याने त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी येथे आंदोलन केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील म्हणाले,…

राजर्षी शाहू आघाडीचा विजय हा शाहू विचारांचा विजय असेल : सरचिटणीस सुनिल पाटील

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा व शाश्वत विकासाचा विचार दिला. सहकारी संस्थांच्या उभारणीतून विकासाला गती दिली. हाचं शाहू महाराजांचा विचार समोर ठेवून सर्वसमावेशक पॅनेल बनवले आहे. त्यामुळेच आजच्या मेळाव्यात…

🤙 8080365706