मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे प्रस्ताव केंद्र शासनास…
गारगोटी ( प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी…
कोल्हापूर: विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत करिअरचे अनेक मार्ग खुले आहेत, असे प्रतिपादन प्रा. तुकाराम डोंगळे यांनी केले. मानव हायस्कूल शेंडूर येथे 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित…
बांबवडे : शिक्षक संघ सत्तारूढ पॅनलचे उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडले आहेत. प्रत्येक तालुक्याला उमेदवार ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले होते. तालुका कार्यकारणीने निवडलेल्या शिक्षक कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली आहे. प्राथमिक शिक्षक संघात लोकशाही…
राधानगरी (प्रतिनिधी) : शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार, असे ठाम…
कागल :महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे…
कोल्हापूर : विश्वासावर बँक चालते, आणि सभासदांचा विश्वास शिक्षक संघ प्रणित सत्तारुढ गटावर आहे. त्यामुळे शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित आहे. शिक्षक संघ व इतर संघटनांचे सहकारी एकसंघपणे प्रचारात…
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा फैसला उद्या, ३० जून रोजी होणार असून बंडाचा झेंडा हाती घेतलेली शिंदेसेना उद्या मुंबईत पोहचणार आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत आम्ही सर्व आमदार…
मुंबई: जून महिना महाविकास आघाडी सरकारसाठी धोकादायक ठरला असून या महिन्यात सरकारचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. १० जूनला राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीस धोबीपछाड बसली. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या…
कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या शासन निर्णयात काही त्रुटी आहेत. त्या दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही…