कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग…
कोल्हापूर : शहरामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत…
बालिंगा : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी वसाहतीमधील पूरग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पूरग्रस्त बालिंगा…
नृसिंहवाडी (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला सभासद कंटाळले असून आमच्या विरोधी ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ चे बिनिचे शिलेदार त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर आहेत. हे कमी की काय म्हणून सर्वसामान्य सभासदही…
मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली…
कुडित्रे (श्रीकांत पाटील) : महाविकास आघाडीच्या सरकारने प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. एक जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार होती. आता नवे सरकार…
कोल्हापूर : फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर असोसिएशनच्यावतीने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर नेहमीच दुसऱ्यांच्या कौतुकाचे क्षण टिपण्याचे काम करत असतात. त्यांच्या १० वी आणि १२…
कोल्हापूर : शिवसेनेत सुरु घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून शहरप्रमुखपदी माजी नगरसेवक सुनील मोदी आणि माजी उपमहापौर…
कोल्हापूर : एस. एम. पाटील म्हणजे गोकुळचे एक चालते बोलते माहिती पुस्तक होते. १९६३ पासुन संघाचा इतिहास माहित असणा-या अधिकाऱ्याच्या पैकी एक अधिकारी होते. त्यांच्याकडे असणारे बौध्दिकज्ञान, जिज्ञासुवृत्ती, कार्यकौशल्य यामुळे…
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील…