प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर

प्रयाग चिखली : पंचगंगेचे पाणी वाढत असताना पावसाचाही जोर वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासून स्थलांतराला प्राधान्य दिले. दिवसभरात सुमारे. ४०-५०टक्के ग्रामस्थांनी सोनतळी तसेच…

रोटरीतर्फे कोल्हापूर महापालिकेस पाणी उपसा पंप प्रदान

कोल्हापूर : आपत्ती काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी रोटरी नेहमीच तत्पर असते. रोटरीने, दिलेले पाणी उपसा पंप ज्या-ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणी महापालिकेने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन माजी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आज घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज…

सरपंच, नगराध्यक्ष निवड आता थेट जनतेतूनच !

मुंबई: सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड यापुढे थेट जनतेतून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

राज्यात पेट्रोल, डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर कपात लवकरच केली जाईल, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी…

पंचगंगा नदी 37 फूट 1 इंचावर ; 59 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 144.56 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 37 फूट 01 एवढी…

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक

अणुस्कुरा : कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी दरड कोसळली आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ दरड हटविण्याचे काम हाती घेतले आहे.…

चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पातळी आज दिवसभरात वाढल्याने क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गावातील नागरी वस्तीपासून पुराचे पाणी अद्याप दूर आहे कोणतीही…

पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली. पंचगंगा स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छतावरील पत्रे तुटल्याची माहिती…

कंपन्यांची लिंकिंग खते उतरून घेणार नाही ; कोल्हापूर व्यापारी संघटनेचा इशारा

कुडित्रे (प्रतिनिधी) : ज्या कंपनी लिंकिंग करणार त्या कंपनीचे खत घेतले जाणार नाही यासह अन्य निर्णय कोल्हापूर असोसिएशन ऑफ बी बियाणे, कीटकनाशक, खते, व्यापारी, संघटनेच्या बैठकीत घेण्यात आले.कोल्हापूर असोसिएशन ऑफ…

🤙 8080365706