मुंबई : राज्यात सध्याच्या राजकारणात नवीन सिनेमा सुरु आहे, तो म्हणजे ‘एक दुजे के लिए’. आता पडद्यावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. संसदेत प्रखर बोलण्यावरती बंदी घालण्यात आली आहे.…
प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे…
कोल्हापूर : गेल्या गुरुवारपासून सुरु झालेल्या पावसाने थोडी विश्रांंती घेतली आहे. आज काही काळ सूर्य दर्शनही झाले. 61 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…
मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण,…
मुंबई : राज्यभरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. या विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : माणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील एका विधवा महिलेला एक दिवसाकरिता सरपंच पदाचा मान देवून, तिच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे सरपंच राजू…
प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे चिखली…
प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरस्थिती गंभीर होऊ नये याकरिता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रेडे डोह ठिकाणी पूल व मोरीचे बांधकामासाठी पाठपुरावा केला जाईल, मात्र सध्याच्या पूरस्थितीमध्ये ग्रामस्थांनी…
कोल्हापूर : शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत, कोल्हापूरकरांना दाखवून दिले संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक…
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सध्या जोरदार पावसाळा सुरू आहे. गटारामध्ये साचलेली घाण साफ होत आहे. गटारीतील या पाण्याबरोबर बरोबर कागल तालुक्यात शासकीय योजनांमध्ये गोर-गरीबांकडून कमिशन खाणाऱ्यांची घाण वाहून जाऊ दे अशी…