75 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट ६ इंचावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूट ६ इंच इतकी असून एकूण ७५ बंधारे पाण्याखाली…

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ते 65 वयाचे होते. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी…

खुपिरेत विधवा महिलेस एक दिवसाच्या सरपंचपदाचा मान

कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोमल पाटील यांना एक दिवसांकरिता सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण केले…

श्री मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत व्हावे यासाठी प्रयत्न करू : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि राज्य शासनाने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर श्री मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटविल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अनामिकाला ‘ॲडोबे’कडून 60 लाखांचे पॅकेज

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनामिका राजाराम डकरे हीला ‘ॲडोबे’ या जगविख्यात कंपनीमध्ये तिला तब्बल 60 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाली आहे. या यशाबद्दल डी.…

चिखलीकरांनी स्थलांतरित व्हावे; शासनाचे आवाहन

प्रयाग चिखली (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर चिखली ग्रामस्थांना दुसऱ्यांदा स्थलांतरित व्हावे लागण्याची…

कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सन्मानाप्रित्यर्थ एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजर्षी शाहूंच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी, अशी…

अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; स्मारक उभारावे : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे देशाप्रती असलेले समर्पण लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. त्याच बरोबर त्यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भव्य स्मारक उभारावे,…

शिवसेना कुणाची? ठाकरे गटाची निवडणूक आयोगाला ‘ही’ विनंती

नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे आज निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आठवड्यांची वेळ…

घर तिथे शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर येथून प्रारंभ

गांधीनगर : घर तिथे शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर येथून प्रारंभ झाला. करवीर पूर्व भागात शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर व्यापार पेठेतून सुरवात करण्यात आली. यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की,…

🤙 8080365706