कोल्हापूर (प्रतिनिधी): रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. आज (शनिवारी) कोल्हापूर प्रेस क्लब…
खुपिरे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बजरंग दूध व्यवसायिक संस्थेने सभासदांना दसऱ्यानिमित्त ३५ लाख तसेच दिवाळी सणानिमित्त गोकुळ दूध संघ फरक ठेव व्याज व लाभांश १९ लाख अशी एकूण…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये १०८ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. काल (शुक्रवारी) कॅम्पमध्ये ४६ बांधकाम परवानग्या, १७ भोगवटा प्रमाणपत्र, ८ विभाजन, ६ बांधकाम परवानगींना मुदतवाढ…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेत गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन करण्यात आले.गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि सोलापूर विधानपरिषदचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून २४ लाख ७७ हजार १०४ रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या १३…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी पडेल ती किंमत मोजू आणि वसंतराव मुळीक-नाना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. अखिल भारतीय मराठा…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात चालूवर्षी ६४ नवे कुष्ठरूग्ण, २२२ नवे क्षयरूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांसह त्यांच्या संपर्कांतील व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. केंद्राच्या वतीने…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय बाळकृष्ण शिंदे (वय ५०, रा.भागाईवाडी, ता.शिराळा, जि.सांगली)…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : हजारो वर्षापासून दुग्धव्यवसाय हा भारतातील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायामुळे निर्माण झालेला समतोल आणि शाश्वत अर्थचक्राचे प्रमुख योगदान आहे असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके…