आरसा समाजाचा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे.