कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष-२०२२ निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेमार्फत राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. येथील छ.शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : दि.१ नोव्हेंबरपासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य ईश्वर फाउंडेशन व जंगम कृषी उद्योग यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना फराळ,पणत्या,रांगोळी,आकाश कंदील तसेच कापडी पिशव्या आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी व पणत्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य साधून गर्जन (ता.करवीर) येथील लक्ष्मी फाउंडेशनने निराधार महिलांना साड्या,आकाशकंदील, फराळ तसेच अन्नधान्य आदी साहित्य दिले. अवनी या सामाजिक संस्थेशी संबंधित असणाऱ्या एकटी या स्वयंसेवी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्रीचा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याचे नाटक करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात उंच असणाऱ्या भगवान शंकराच्या प्रतिकृतीचे आज करण्यात येणार आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीची उंची ३६९ फुट इतकी आहे.…
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले व त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज (शनिवारी) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड १.१९ डॉलर्स (१.२३%) खाली ९५.७७ डॉलर प्रति बॅरल आणि WTI १.१८…
मुंबई (वृत्तसंस्था): पुण्यातील रॅम्बो सर्कसचे संस्थापकआणि देशातील सर्कस उद्योगाला ऊर्जितावस्था यावी यासाठी झटणारे पी. टी. दिलीप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.हडपसर येथील सेपल्कर दफनभूमीत आज (शनिवारी) दिलीप यांच्या…
सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र…