मुंबंई :संजय राऊत यांच्यावर टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”,…
नागपूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. आमचा संयम सुटत आहे. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. मराठी भाषकांवर अन्याय केला,…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली…
आरोग्य टिप्स : अंडी खाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जाणून घ्या दिवसभरात किती अंडी खावीत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.एका दिवसात किती अंडी खावीत ? निरोगी व्यक्तीने दररोज एक…
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पातर्ंगत मागणी आणि अनुदान विधेयकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यातून खासदार महाडिक यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले. भारताला महासत्ता बनवण्यासाठी आणि सर्वांगिण…
कोल्हापूर : सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या वारसा या महितीपटाला 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार Best Film – Non Fiction या कॅटगिरीत मिळाला आहे.…
कोल्हापूर: महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. हद्दवाढीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. यामुळे हद्दवाढीसंदर्भात मंत्रालयस्तरावर तातडीची बैठक घ्यावी आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी…
कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी निम्म्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित निम्म्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे हे प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? असा सवाल आमदार हसन…
कोल्हापूर : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बुधवारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या विद्यार्थ्यांशी आपल्या आगामी ‘वेड’ या चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही…
कुरुंदवाड: जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. हे जैन धर्मियांचे पवित्र स्थान असून, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र न करता…