कागल :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा कर्ज पुरवठा केल्याबद्दल राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव…
पन्हाळा : येथील बाजीप्रभू परिसरातील वाहन तळाच्या शेजारी असणाऱ्या शैलजा रवींद्र कदम यांच्या घराला मोठी आग लागली. शैलजा कदम या घराबाहेर गेल्या असताना ही आग अचानक लागली. घराच्या कौलारू छतामधून…
कागल : वीज, इंधन दरवाढ, महागाईविरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आज…
कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूर वार्षिक क्रीडा स्पर्धा 2022 23 उत्साहात संपन्न झाली. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. देशमुख यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी…
दिल्ली : जागतिक स्तरावरून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज शुक्रवारी उसळी घेतली. कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स एक हजार…
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली.त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती…
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे.मात्र याच नामांतराच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी…
मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु होते. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर…
तुळशीच्या झाडाला जास्त काळजी घेण्याची गरज असते कारण हे एक ट्रॉपिकल प्लांट आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाला कमी पाणी, कमी ऊन आणि कमी हवा लागते. जर ते झाड सुकलं तर पुन्हा…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित…