कोल्हापूर : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून…
सकाळी मऊ गवतावर चालण्याव्यतिरिक्त, माती आणि वाळूवर देखील चालले पाहिजे. सकाळी सुमारे 15-20 मिनिटे गवतावर अनवाणी चालणे, आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञाच्या…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान…
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या आज गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा समाज कल्याण…
कोल्हापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने उद्या (शुक्रवार) 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम चंभू खडी, शिंगणापूर रोड, कोल्हापूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य वाघापूर येथील समाजमंदीराचा होणार लोकार्पणगारगोटी प्रतिनिधी, राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील मागासवर्गीय समाजाकरीता समाजमंदीर, अंतर्गत रस्ते, गटर्स, सुशोभिकरण यासह विविध विकास कामांकरीता 11 कोटी 19 लाख रुपयांचा…
कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी वळीवडे आणि चिंचवाड गावांना भेट दिली. यावेळी सभासदांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी बोलताना माजी…
मुंबई : अमेरिका प्रमाणे भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा…
कागल : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त कारखाना प्रधान कार्यालयासमोरील प्रांगणातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…
नाशिक : सर्वसामान्यांसाठी समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र या महामार्गावर होणारे अपघात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच आता अपघात रोखण्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला आहे. यासाठी आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष…