उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रचंड घाम येतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. कारण घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्सदेखील कमी…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन…
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने धडाक्यात सुरुवात केली आहे. काल वडणगे येथे झालेल्या प्रचार शुभारंभानंतर आज करवीर तालुक्यातील वळीवडे येथे सत्तारूढ…
उचगांव : मणेरमळा मध्ये सम्राट अशोक कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विश्व रत्न, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करणेत आली सदर कार्यक्रमास कोल्हापूर दक्षिणचे आमदार…
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने धडाक्यात सुरुवात केली आहे. काल वडणगे येथे झालेल्या प्रचार शुभारंभानंतर आज करवीर तालुक्यातील वळीवडे येथे सत्तारूढ छत्रपती राजर्षी…
शिवाजी तालीमला उपविजेतेपद : स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील अंतिम सामना आज पाटाकडील तालीम मंडळ विरूध्द श्री शिवाजी तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला.…
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्प येथे नव्या सुविधेच्यादालनाचा शुभारंभ पार पडला.…
कोल्हापूर :काळमवाडी धरणाची गळती काढणार म्हणून सहा टीएमसी पाणी सोडले. धरणात केवळ सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. परंतु; आजतागायत इस्टिमेट झालेले नाही, निधीचीही तरतूद नाही, अशी माहिती आमदार हसनसाहेब…
कोल्हापूर: बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसव जयंती निमित्त तीन दिवसीय ‘बसव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि.19 ते 21 एप्रिल…
अहमदनगर: अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं.या घटनेमुळे शहरात…