कोल्हापूर ( श्रीकांत पाटील) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.…
मुंबई : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट)…
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापूर येथील गडहिंग्लज भआगातील अपरिचित स्वातंत्र्यवीरांविषयीचे एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषद आणि गडहिंग्लज कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने १४ मार्च…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष :व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक…
कांद्यामध्ये असलेले अमिनो अॅसिड म्हणजेच सल्फोऑक्साइड या रासायनिक घटकामुळे आपल्याला कांदा कापताना हा सगळा त्रास होतो. पण कांद्याला पर्याय नसल्याने आपल्याला तो कापण्याचे काम करावेच लागते. काहींना याचा कमी त्रास…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर…
कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे.शिंदे-फडणवीस सरकारनं आजच्या अर्थसंकल्पात महिलांचा एसटीमधील प्रवास सुखकर व्हावा यासाठी भरीव तरतूदकेली आहे.अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना…
कागल :आज जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान रक्कमेत रू 500 रुपये ची वाढ करून ती दरमहा रुपये 1500 केलेचे व त्यासाठी रू 2400…
कोल्हापूर : ‘दुर्गाप्रेरणा फिल्म प्रोडक्शन’ निर्मित व संदीप शामराव पाटील दिग्दर्शित ‘लढा पंचायतीचा’ हा मराठी चित्रपट 10 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.अशी माहिती चित्रपटाच्या प्रमुख कलाकार पद्मजा खटावकर…
कोल्हापूर : सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प तेवढ्यापुरताच चविष्ट वाटतो पण अंतिमतः हाताला काहीच लागत नाही. सरकारचं हे बजेट म्हणजे चाट मसाला की काय, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी…