राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली- विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच3एन2’ फ्ल्यू सदृश्य…

राज्यातल्या पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ -विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात…

कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्या : आमदार जयश्री जाधव

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा…

“तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”; सरन्यायाधीश चंद्रचूड

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्वपूर्ण टिपण्णी केलीय.“तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?”, असा थेट सवाल…

३५० वा शिवराज्याभिषेक दिन व महोत्सव वर्ष भव्य प्रमाणात साजरे करणार- छत्रपती संभाजीराजे

रायगड : ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. महाराज छत्रपती झाले. परकिय गुलामगीरीच्या जोखंडातून मातृभूमी स्वतंत्र झाली. या प्रेरणादायी दिवसाचे स्मरण आपल्याला सदैव रहावे, यासाठी…

सरकारी नोकरीचे खाजगीकरण करण्याची मोठी बातमी समोर….

मुंबई : राज्यात एकीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष पेटला आहे. त्यासाठी तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याची माहिती आहे. यावर सरकारकडून कोणता तोडगा काढला गेला नाही असे असताना आता…

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक….

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज केंद्र सरकारकडून मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. १ मार्च २०२३ रोजी देखील केंद्रीय…

महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी

नगर: सध्या महाराष्ट्रात १७० हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय…

तांब्याची बाटली पाणी पिण्यासाठी चांगली पण ती घेताना तांब्याचीच बाटली आहे हे कसं ओळखाल?

पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. सध्या कॉपर बॉटल म्हणजेच तांब्याची बॉटल खरेदी करण्याचा नवा ट्रेंड वाढला आहे. खरं तर तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व…

🤙 8080365706