मोठी बातमी! अखेर अनिल जयसिंघानीला अटक

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच…

आजपासून राजाराम कारखान्याची रणधुमाळी….

कोल्हापूर : गेल्या अनेक आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आजपासून (२० मार्च) सुरु होत आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 25 एप्रिलला…

रामदास कदम यांच्या ‘या’ भाषणाची सुषमा अंधारे यांच्याकडून खिल्ली

नांदेड : रत्नागिरीतील खेड येथे झालेल्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार भाषण केलं. पण रामदास कदम यांच्या या भाषणाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेरामदास कदम यांच्या या भाषणाची…

रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

रक्तदाब ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होणारा रक्तदाब आता वयाच्या तिशीतच व्हायला लागला आहे. त्यामुळे पाहूयात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील.भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय…

साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल सरकारच्या प्रति कृतज्ञता सोहळा संपन्न

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल सरकारच्या प्रति कृतज्ञता सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करा: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022- 23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या…

शाहूचा विस्तारित इथेनॉल प्रकल्प फेब्रुवारी 2024 मध्ये कार्यन्वीत होईल : राजे समरजितसिंह घाटगे यांचा विश्वास

कागल : इथेनॉल हेच आता साखर उद्योगाचे भविष्य आहे. हे जाणून शाहूने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे.त्याचा भूमिपूजन समारंभ आज विधिवत…

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना अडचणीत आणण्याचे षडयंत्र मोडून काढूया: गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांचे आवाहन

कागल :अफाट इच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे. या कारखान्याला काही दृष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत आहेत. तमाम शेतकरी आणि…

माझ्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले; रवींद्र धंगेकर

मुंबई : माझ्या झालेल्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले आहेत. म्हणून भाजप आता जनतेचे कामे करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.…

🤙 8080365706