कोल्हापूर: छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या सर्जेराव मानेंनी आपले रंग निवडणुकीच्या तोंडावर का बदलले याचा खुलासा आधी करावा अशा शब्दात राजाराम चे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव…
गारगोटी : गुलाबराव घोरपडे हे काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ पदावर होते त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे फार निकटचे संबंध होते आज…
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी आज जिल्हाध्यक्ष…
नवी मुंबई : सन २०१८ मध्ये बावा टॉवर, सेक्टर १७ वाशी, नवी मुंबई येथील तिरूमला इस्टेट कंन्सलटंट या फर्मचे प्रोप्रा. सुनिल आर. लालचंदाणी यांनी फसवणूकीच्या उद्देशान, कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक…
दिल्ली : केंद्र सरकारने खोट्या बातम्यांचा बिमोड करण्यासाठी एक नियामक व्यवस्था बनवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात आहे.काय खोटे आणि काय खरं हे आता सरकार…
कोल्हापूर : हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरील उंचगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील जीवघेणा खड्डा अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवला. हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरील उंचगाव जवळील कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर मोठा खड्डा पडला होता.मुडशिंगीहून हायवे…
मुंबई -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची आणि ते अदानी प्रकरणी विचारत असलेल्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच मोदींना संसदेत राहुल नको आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे…
परभणी : परभणीतल्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी…
परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा…