कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप सरकारच्या विरोधी निदर्शने करण्यात येत आहेत.आज…
बहिरेश्वर :आडूर ( ता. करवीर ) येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव पोतदार (वय ४०, रा. पणुत्रे ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नांव…
मुंबई :.राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात काढली जाईल. तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक…
कोल्हापूर: स्थानिक अविघातक घटकांमुळेच बंगाली कामगार दागिने घेऊन पलायन करणे, या सारख्या अप्रपृत्तीला प्रोत्साहन मिळते. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी बंगाली कामगारांचे संरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष…
मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत जातीय तेढ निर्माण केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहेत. वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाजीक रजाद…
कोल्हापूर : सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे.अशी तक्रार आणखी 25 शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे…
मुंबई : सूतगिरण्या सुरु होण्यासाठी राज्य शासनामार्फत 45 टक्के भांडवल, तर बँकेकडून 40 टक्के कर्ज आणि वैयक्तिक 5 टक्के अशा सूत्रानुसार सूतगिरणी सुरु होते. सूतगिरण्या सुरळीत सुरु राहाव्या यासाठी आगामी…
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांनी थेट मुंबईच्या ईडी कार्यालयात धडक दिली आहे. संजय चितारी यांनी…
राहुल गांधी यांना याप्रकरणी जामीन मंजूर दिल्ली : मानहानी प्रकरणात खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, राहुल यांना जामीनही कोर्टाकडून मंजूरही करण्यात आला आहे. मानहानी…
मुंबई : गु़ढीपाडवा मेळाव्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय पुन्हा एकदा व्यासपीठावरून मांडला. तर यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं यात लक्ष घालावं अशी विनंती त्यांनी…