बहिरेश्वर प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील आरे,बीड,बहिरेश्वर दरम्यान वाहणाऱ्या भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. सकाळपासूनच नदीकाठावर मासे पकडण्यासाठी खवय्यांची भाऊ गर्दी होती. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील लोकांच्या आरोग्याचा…