मुंबई : अखेर केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. हा मान्सून 9 जून रोजी तामिळनाडू, कर्नाटकात पोहचणार असल्याचा अंदाज आहे. आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे…
बालिंगा; बालिंगा ता. करवीर येथील कात्यायनी ज्वेलर्सवर गुरूवारी भर दिवसा दरोडा टाकून दरोडेखोरांनी दोन कोटीचे दागिन्यांची लुट करून मालक रमेश माळी, व जीतु माळी यांना मारहाण व गोळीबार करुन जबर…
केदारनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदीर परिसरात सकाळी हिमस्खलन झाल्याचं बातमी समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही वित्तीय आणि जीवितहानी झालेली नाही. गेल्यावर्षी २०२२ मध्ये केदारनाथ…
बालिंगा : ता.करवीर येथील मंडल विभागामध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा प्रारंभ आज रोजी लिंबाई हॉल इथे गट विकास अधिकारी करवीर तसेच कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक अनिल पाटील, राष्ट्रवादी…
मुंबई : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला, जो दंगा झाला त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित…
मुंबई : सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कोल्हापुरात आज हिंदू संघटनांचा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रचंड मोठी गर्दी होती. त्यामुळे अखेर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.…
कोल्हापूर: मोबाईलच्या स्टेटसवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहे. दरम्यान, हे…
छत्रपती संभाजीनगर ; कुणीतरी मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, चुकीचा असेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो अशा शब्दात राष्ट्रवादी…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला…