कोल्हापूर :जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…
गूळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळ गुळ पण तुम्हाला माहिती आहे का गुळासोबत काय खाणे अधिक चांगले? आज आपण या…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील. मिथुन :…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांमधील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते…
कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवीन टर्मिनलचे बांधकाम या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी…
दिल्ली : नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव आता ‘प्राइम मिनिस्टर म्युझियम लायब्ररी’ असं करण्यात आलं आहे.मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने…
कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश…
कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनिनीची झंवर ग्रुपच्या सहकार्याने कस्तुरी फाउंड्री येथे एक दिवसीय इंडस्ट्रियल टूर आयोजित होती. मेकॅनिकल इंजिनीअर्सनी फाऊंड्री, रोबोटिक्स, फाउंड्रीमधील ऑटोमेशन आणि मशीन…
मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे धक्कादायक कृत्य…
मुंबई : दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना जनतेला…