जनसंवाद पदयात्रेत सहभागी व्हा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे.…

२०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार: मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईत नेहमीच्या उत्साहात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. ठाण्यातील टेंभी नाका मित्रमंडळाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.तसेच २०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार, असा विश्वास…

जनसंवाद पदयात्रेत सहभागी व्हा : आमदार जयश्री जाधव:शहरात शनिवारी जनसंवाद पदयात्रा : दसरा चौकात सभा

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे.…

जनसंवाद पदयात्रेत सहभागी व्हा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे.…

गांधीनगर बाजारपेठेत स्व.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन

मोठी बातमी: राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र ठरवले आहेत. यामुळे सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाला हा माेठा धक्का मानला जात आहे. प्रादेशिक सहसंचालक…

उपोषणाच्या निर्णयावर ठाम: मनोज जरांगे

मुंबई : निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.त्यांच्या घोषणेनंतर आता जरांगे यांच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष लागलं होतं. पण मनोज जरांगे…

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६

मुंबई: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे-पाटील यांनी ‘निजामकालीन…

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती…

गुळाचा चहा पिण्याचे फाय

गुळाचा चहा प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते, मधुमेह होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय, ते चयापचय दर देखील वाढवते. या सर्वांशिवाय गुळाच्या चहाचे काय फायदे आहेत. चला तर मग जाणून…

🤙 8080365706