कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून…
कोल्हापूर:-शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्तायादी जाहीर झाली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेच्या फॅकल्टी ऑफ इन्जिनिअरिगचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत.…
कोल्हापूर : गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली,सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला…
कोल्हापूर :-समृद्ध क्रीडा परंपरा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये या क्षेत्रातील विशेष ज्ञान व करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.…
कोल्हापूर: राज्य शासनाने, गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीने दिलेल्या आदेशानुसार ५०:२५:२५ याप्रमाणे करावी अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,आणि पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे मुख्यालय कोल्हापूरातुन पुण्यात किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये. अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी…
कोल्हापूर :-१३ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासंबंधीची भीती आणि गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतरच्या अवयवदानाबाबत समाजात सजगता निर्माण…
कोल्हापूर:शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला असून, हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.पणशेतकऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला झुकावेच लागेल, असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी…
इचलकरंजी,ता.११ : औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत…
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका नवीन मसुदा अधिसूचनेमुळे (G.S.R. 485(E)) महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती…