मुंबई: एक नवा ट्विस्ट आला आहे. आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे.याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3…
नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे.अंबानी…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : वाद विवादात अडकू नका… वृषभ : संतती विषयी चिंता लागेल. मिथुन : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल.…
ब्रेन ट्यूमर मेंदूच्या भागात होणारी एक गाठ आहे. जी सतत वाढत जाते. ही गाठ एक गोलाकार गाठ असते. यामुळे मेंदूच्या चांगल्या कोशिका वाढू शकतात. याकारणाने मेंदूचं कामकाज पूर्णपणे प्रभावित होऊ…
कोल्हापूर( प्रतिनिधी): भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक ठेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून असून पाटगाव मध्यम प्रकल्प…
नाशिक :- “जिथे कमी तिथे आम्ही” या युक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक ही संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात पुढे असते.नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून कै.शालिनीताई बिडकर प्राथमिक व…
आरोग्य सेवेसाठी निधी कमी पडणार नाही डॉ.भारती पवार म्हणाल्या,जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील आरोग्यसेवा प्रभावीपणे राबवीत आहोत .त्यामुळे कागल तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम आणि प्रभावीपणे…
दोनवडे : यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकी निमित्त विरोधी श्री शाहू संस्थापक पँनेलच्या निवडणुकी निमित्त विरोधी शाहू संस्थापक पँनेलच्या वतीने करवीर तालुक्यातील आडूर गावात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मतदारातून…
मुंबई : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जवळपास चार दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी या फ्रँचायझीचे चाहते यातून अद्याप सावरलेले दिसून आलेले नाहीत. चाहत्यांचा संताप याउलट वाढतच चालला असून, सोशल मीडियावर…
मुंबई: मराठा आरक्षणचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणचा विषयावरुन राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे.ओबीसी विरुद्ध मराठा…