पुणे: कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी दहा वेळा दिल्लीला जाणारे कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी…
मुंबई: 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. या निर्णयाला काही मनोज जरांगेंनी दिलेलं आरक्षण नाकारत पुढील आंदोलनाची घोषणा केली. असे असतानाच अजय महाराज बारसकर यांनी…
अंतरवाली सराटी : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते.…
कागल: कारखान्याचे सभासद व कर्मचारी हे दोन्हीही घटक महत्त्वाचे आहेत. कारखान्याच्या एकूणच वाटचालीत सभासदांचे सततचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम, यामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. असे…
कोल्हापूर : शहरातील रहिवासी असलेल्या दिव्यांगांसाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपक्रम राबवून दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करत असते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दिव्यांगांसाठी दोन दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…
कोल्हापूर : राज्य सरकारने काल बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. पण हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत मला शंका आहे असं मत…
कोल्हापूर : ‘आमदार सोडून जाणं, चिंता करण्यासारखी गोष्ट नाही’. मला त्याचा काहीही फरक पडत नाही.ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना असंच झालं होतं. मी परदेशात गेलो असता त्यावेळी ५९ पैकी ६…
अनेक जणांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पितात. जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय असेल तर ही महिती वाचा. चहा अॅसिडीक असतो. रिकाम्या किंवा उपाशी पोटी चहा प्यायल्याने हार्ट बर्नची…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन…