कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर येथे दि. 23 व 24 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारातून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये 14…
कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय35,रा.चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून याची नोंद सीपीआर…
कोल्हापूर: ईडीपासून ची सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे त्यांना आता झोप येत नाही, वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत. अशी टीका शाहू…
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या…
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
कोल्हापूर: कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीत असणाऱ्या शासनमान्य ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिकासाठी संगणक व साधन सामग्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व आमदार फंडातून ते…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 2024 मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता, या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे…