कोल्हापूर: कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत…
पुणे : महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना…
कोल्हापूर (संग्राम पाटील) वयात येताना मुलींना आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतात. मात्र त्याबाबत मुली पालकांशी मनमोकळा संवाद साधत नाहीत. त्यामुळे आजार वाढू शकतो. मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या आईशी आरोग्याबद्दल बोलायला हवे,…
मुंबई – भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील…
कुंभोज/ विनोद शिंगे बहिरेवाडी ( ता. पन्हाळा ) गावचे सुपुत्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सतीश अरुणराव जाधव यांची नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या…
कोल्हापूर: चाळकोबा समूह केर्लेचे संस्थापक शामराव शिर्के व गटनेते रामचंद्र माने यांच्यासह श्री. चाळकोबा ग्रामीण सह. पतसंस्था केर्ले व चाळकोबा सहकारी दूध व्यावसायिक संस्था केर्लेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ…
मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि स्क्रिनिंग समितीची एकत्रित बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोनिया गांधी , लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी आणि…
कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री देशपांडे इचलकरंजी विधानसभेच्या प्रभारी आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भारतीय…
कोल्हापूर: ऐनवाडी(ता.शाहूवाडी)येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. शांताराम बाबु शेवाळे, केशव सुतार, दिलीप व्हावळे, बापू कांबळे, सखाराम शिंदे, शंकर भाबळे,…
कोल्हापूर: लोकशाही टिकण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसी (नवी दिल्ली)चे…