मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये किमान 1000 जलाशय जसे चेक डॅम, सार्वजनिक तलाव, नद्या यांच्यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने, टाटा मोटर्स,…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार…
सिंधुदुर्ग : शिक्षण प्रसारक मंडळ आणि भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या विद्यमाने जेष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यराज्यमंत्री स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती…
कोल्हापूर: सामाजिक शास्त्रांतील संशोधकांनी आपले संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल (दि. ३) केले. शिवाजी विद्यापीठातील…
कोल्हापूर – गगनबावडा राज्य महामार्गाचे रस्ता रुंदीकरण काम सुरु आहे. या मार्गावरील बालिंगा. ता. करवीर. येथील मेनरोडवर असणारी विधुत वाहिनीची डी. पी.( ट्रान्सफार्म) रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मद्यभागी आला आहे. ही…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड झाली आहे. संसदीय…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम. जे.पी.नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखालील दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील. बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच…
कोल्हापूर – भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कोल्हापूर पश्चिम -हळदीकुंकू कार्यक्रम तंत्र व उच्च शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मा. नाथाजीदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तालुका पदाधिकारी यांच्या…
कोल्हापूर: भारतीय राज्यघटना मौलिक असून ती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास…