विवेकानंदच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे प्राथमिक निवड

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :    विवेकानंद महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) कोल्हापूरच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल विभागाकडून दिनांक 22.01.2025 रोजी बजाज कॅपिटल, कोल्हापूर, रिलायन्स्‍ निपॉन लाईफ इन्शुरन्स्‍ आणि आय.बी.एफ. ॲक्सीस बँक, पुणे या…

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर: भारतीय प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.         कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख…

विवेकानंद  कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक  दिन  उत्साहात साजरा

कोल्हापूर :  देशासाठी लढणाऱ्या शुरवीरांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य प्राप्त्‍ झाले. स्वातंत्र्य समता, बंधूभाव, एकसंघ  राष्ट् व मानवतेचा संदेश देणाऱ्या घटनेने आपल्या देशाला सामाजिक सुरक्षितता, सहिष्णूता व स्थैर्य प्राप्त…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता कवी, गझलकार, गीतकार ‘अपूर्व राजपूत’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी  केले.…

मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा या विषयावर एकदिवसीय परिसंवाद

कोल्हापूर : मराठी विभागाच्यावतीने बुधवार दिनांक २९ जानेवारी, २०२५ रोजी *मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा* या अतिशय महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करीत आहोत. या परिसंवादामध्ये मराठी भाषेचा इतिहास किती…

ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा विवेकानंद कॉलेजबरोबर सामंजस्य करार

कोल्हापूर: येथील ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयतील सूक्ष्मजीवशास्त्र पदवीत्तर विभागाबरोबर पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला आहे.     या सामंजस्य कराराअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी महाविद्यालयातील पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी…

डॉ. डी. वाय. पाटील बी टेक एग्रीच्या दोन विद्यार्थिनीची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी…

अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य प्रज्वलित करते-प्रा.जयंत घेवडे

गारगोटी :  विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन इन्स्टीट्युट ऑफ सिव्हील ॲन्ड रुरल…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते – डॉ. टी. एम. चौगले

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य…

शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी…

🤙 8080365706