खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करा : आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना

कोल्हापूर : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई…

मृतावस्थेतील ओढे पुनर्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : अमल महाडिक

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने  ओढा पुनर्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत, छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियानास  आज गडमुडशिंगी येथून सुरुवात करण्यात आली. “या उपक्रमामुळे…

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध : समर्जीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या…

महावितरणच्या अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे राज्यावर विजेचे संकट : राजू शेट्टी

कोल्हापूर : विजेची मागणी वाढली याचा अर्थ टंचाई आहे अशातला भाग नाही. खाजगी क्षेत्रात मुबलक वीज असून मागणी लक्षात घेऊन खरेदीचे करार झाले असते तर ही वेळ आली नसती. पण…

कागलला २२ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजे फाउंडेशनच्या वतीने कागल येथे २२ ते २५ एप्रिल या दरम्यान राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन…

एनडीआरएफचे निकष बदलून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा : खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी

इचलकरंजी : महागाई वाढली असताना त्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळत नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. व्यापारी वर्गाला नुकसानभरपाई मिळत नाही. ग्रामीण शहरी असा भेदभाव असल्यामुळे ग्रामीण…

…अन्यथा अंदुर- शेणवडे रस्त्यावरील भराव उकरणार

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अंदुर- शेणवडे रस्त्यावर नवीन मोठा पूल बांधण्याचे काम चालू आहे त्या पुलाला दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. परंतु उत्तरेकडील बाजूला भराव न टाकता पूलवजा मोरी…

शेतीचा वीज पुरवठा खंडीत करणार नाही : उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने शेतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.   राज्यात वीज…

कोल्हापूरात महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. निवास पाटील यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही…

‘राधानगरी’तील ७५ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांना मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ७४.५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी…