विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे वेधले लक्ष : ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण आवश्यकच कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी…
दोनवडे प्रतिनिधी:कोल्हापूर गगनबावडा मार्गावर संध्याकाळी 6 वाजता दोनवडे फाटा व बालिंगा येथे पोलिसांनी वाहतूक रोखल्याने वाहन धारकात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. रस्त्यावर पाणी येण्याआधीच पोलिसांनी…
कोल्हापूर : राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या…
कोल्हापूर: जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर काय कारवाई करण्यात आली असा सवाल विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. सहकार मंत्री दिलीप…
मुंबई : रायगडमधल्या खालापूरमधले इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या…
मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे राष्ट्रवादी नेते अजित पवारांचा पर्याय आहे…
मुंबई : केंद्रसरकार ‘पीएम किसान सन्मान’ योजनेतून तीन हप्त्यात सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते त्याला अनुसरूनच राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेतून लाभ मिळणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे…
सातारा : शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 50 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणी साठा वेगाने…
वाकरे : सुरक्षिततेच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर साबळेवाडी फाटा आणि महादेव मंदिर बालिंगा येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता, मात्र वाहनधारकांची गैरसोय होत असल्यामुळे वाहनधारकांनी…
मुंबई : मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार…