जिल्हा परिषदेचे नवे सीईओ संतोष पाटील यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ संतोष पाटील यांनी आज (मंगळवारी) आपल्या सीईओ पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य…

खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून एक महिला ठार, तर एक गंभीर जखमी

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षक भिंत संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात…

मूर्तिकार, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्शभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी गणेश मूर्तिकार, भागातील नागरिक यांना वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर…

जुना वाशीनाका येथे ३० लाखाच्या ड्रेनेज लाईन कामाचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपये खर्चातून जुना वाशीनाका परिसरात नव्याने होणाऱ्या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जुना वाशी नाका परिसरातील…

समर्थ फौंडेशन आयोजित स्वामी भक्तांचा मेळावा अभूतपूर्व उत्साहात

मुसळधार पावसातही श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोटला अफाट जनसागर कोल्हापूर : धो धो पडणारा मुसळधार पाऊस. कोल्हापूर जिल्ह्याला पुराने विळखा घातला असतानाही सोमवारी (ता.२४) रंकाळा जवळील दत्त मंगल…

५५ प्रवासी प्रवास करत असलेली बस थेट राजूर घाटात पलटी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे.  बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. ५५ प्रवासी प्रवास करत असलेली बस थेट राजूर…

ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे आज (मंगळवार) सकाळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात…

संभावित पुरस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतरण

कोल्हापूर : – जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणात्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होवू शकतो. त्यामुळे २०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात…

शासकीय पत्रव्यवहारात शिवराज्यभिषेक बोधचिन्ह वापरणे अनिवार्य

बालिंगा: मोहन कांबळे / “३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यांच्या शौर्याची महती दर्शवणारे बोधचिन्ह वापरण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आज निर्णय घेतला आहे.…

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू… पालकमंत्री

प्रयाग चिखली / वार्ताहर : प्रयाग चिखली आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांना पुरेसे भूखंड देऊन पूर्ण क्षमतेने पुनर्वसन करण्याबरोबरच पूरग्रस्तांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शासनाकडून पूरग्रस्तांना सर्वतोपरी…

🤙 8080365706