अनेक वेळा मुलांना वाचताना गोष्टी आठवतात, पण पुस्तक बंद केल्यावर मुले वाचलेले विषय विसरतात, त्यामुळे त्यांची सगळी मेहनत वाया जाते. आम्ही तुमच्यासोबत अभ्यासाच्या काही सोप्या टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्य चांगले राहील. स्वास्थ्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे. मिथुन…
कळंबा : कोल्हापूरचा सौंदर्य खुलवणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. हे वृत्त सगळीकडे समजतात तलावाकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यंदा जुन महिन्यात…
कोल्हापूर: जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुक्यात मानवी वस्तीमध्ये हत्तीचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींना रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, किती नुकसान भरपाई दिली असा सवाल विधान परिषदेतील…
साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे वेतवडे (ता. गगनबावडा) येथे पुरषोत्तम मास निमित्य कमळा एकादशी दिनी ‘हरिनाम ‘ एक दिवसीय जप करण्यात आला. पहाटे काकड आरती करून विठ्ठल-रुखमाई ची विधिवत पूजा…
कोल्हापूर:अभियांत्रिकी प्रवेश 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सीईती सेलची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत एमएचटी-सीईटीमध्ये उच्च गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची डी. वाय. पाटील अभियांत्रीकीला सर्वाधिक पसंती मिळाली…
उंचगाव: पैकी मणेरमळा येथे सुकून फॅशन इन्स्टिट्युट तर्फे महिलांसाठी खास ‘भव्य महिला रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महिलांसाठी पाककला स्पर्धा, फॅशन शो…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मिश्रखत उत्पादकांच्या अडीअडचणी सोडवा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मिश्रखत उत्पादक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य…
कागल : छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल आणि परिसराचे नंदनवन केले.आजच्या परिस्थितीत स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सारख्या विचारांची गरज आहे.त्यांचाच कार्याचा…