कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली. वरुणराजा मोठ्या प्रमाणात गरजला पण बरसला नाही. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने थोडासा दिलासा मिळाला. पण बत्ती गुल झाल्याने…
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी…
कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्री शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण…
कोल्हापूर : महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूरचे अपरिमित नुकसान होत आहे. महापूराचे संकट जसे निसर्ग निर्मित आहे, तसेच ते मानवनिर्मितही आहे. २००३ साली बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत…
कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा विकास नव्हे तर भकास झाला, अशी टीका देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुरूंगात…
कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित आखणी करून भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी प्रचार मोहिम सुरू केली आहे. शिवाय अरूंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन, कोल्हापूर उत्तर मतदार…
कोल्हापूर : उत्तरच्या निवडणुकीत भीमशक्ती महाविकास आघाडीला असा टोला देईन की संपूर्ण राज्यात भूकंप होईल. राजर्षि शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीत आरपीआय आणि भाजपा परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्वास आरपीआयच्या आठवले…
कोलंबो : अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली असून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. लोक सरकारच्या विरोधात उतरले असून अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने होत आहेत. परिस्थिती…
कोल्हापूर : आजवर नेते सांगायचे आणि मतदार ऐकायचे, अशी स्थिती होती. पण कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत जनतेने निर्धार केला आहे. शिवाजी पेठेतून भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. आजचा…
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे उद्या कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराशी बोलताना दिला आहे. राज्यातील…