वरुणराजा गरजला पण बरसला नाही !

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाने हजेरी लावली. वरुणराजा मोठ्या प्रमाणात गरजला पण बरसला नाही. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने थोडासा दिलासा मिळाला. पण बत्ती गुल झाल्याने…

ईडी अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांची एसआयटीकडून चौकशी : गृहमंत्री वळसे- पाटील

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी…

महिलांची सुरक्षा आणि सन्मान वाढवण्यासाठी भाजपला मतदान करा : चित्रा वाघ यांचे आवाहन

कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्री शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण…

महापूराच्या विळख्यातून कोल्हापुरकरांची कायमची सुटका करण्यासाठी प्राधान्य देणार : सत्यजित कदम

कोल्हापूर : महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूरचे अपरिमित नुकसान होत आहे. महापूराचे संकट जसे निसर्ग निर्मित आहे, तसेच ते मानवनिर्मितही आहे. २००३ साली बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत…

महाविकास आघाडीने विकास नव्हे तर राज्याला भकास केले : महेश जाधव

कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा विकास नव्हे तर भकास झाला, अशी टीका देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुरूंगात…

भाजप आणि भागीरथी संस्थेच्या महिलांकडून शिस्तबध्द प्रचार मोहिम; घरोघरी संवाद

कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित आखणी करून भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी प्रचार मोहिम सुरू केली आहे. शिवाय अरूंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन, कोल्हापूर उत्तर मतदार…

आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते नाना कदम यांना विजयी करतील : उत्तम कांबळे

कोल्हापूर : उत्तरच्या निवडणुकीत भीमशक्ती महाविकास आघाडीला असा टोला देईन की संपूर्ण राज्यात भूकंप होईल. राजर्षि शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीत आरपीआय आणि भाजपा परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्‍वास आरपीआयच्या आठवले…

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

कोलंबो : अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली असून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. लोक सरकारच्या विरोधात उतरले असून अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने होत आहेत. परिस्थिती…

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी शिवाजी पेठ एकवटली !

कोल्हापूर : आजवर नेते सांगायचे आणि मतदार ऐकायचे, अशी स्थिती होती. पण कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत जनतेने निर्धार केला आहे. शिवाजी पेठेतून भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. आजचा…

कामावर हजर व्हा नाहीतर उद्यापासून कारवाई : अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे उद्या कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराशी बोलताना दिला आहे. राज्यातील…

🤙 8080365706