कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या शाही पसंतीची दाद मिळवणारं जयहिंद कलेक्शन ! ब्रँडेड जेण्ट्स शॉपिंगसाठी कोल्हापुरात गेल्या १० वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंद नव्या रुपात आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत…
हैदराबाद : भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट…
मुंबई : हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत.…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून पंतप्रधान मोदींचे टोकियोमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जय श्री राम’चा नारा देण्यात आला. तसेच पीएम मोदींना ‘लायन ऑफ मदर इंडिया’ असे संबोधण्यात…
सातारा : जम्मू काश्मीरमधील जम्मू सांबा ब्लॉक येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सातारा जिल्ह्यातील जवानाला वीरमरण आलं. बामणोली तर्फ कुडाळ (ता. जावळी) गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) कर्तव्यावर असताना…
मुंबई : ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना…
मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार आणि शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र रमेश लटके (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले आहे. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना…
उस्मानाबाद : तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यानंतर संभाजीराजे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले. या घटनेमुळे संभाजीराजेंचा अपमान झाल्याचे सांगत मराठा क्रांती ठोक…
मुंबई : जामीनासाठी असलेल्या अटींचा भंग झाल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारच्यावतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आली. राज्य सरकारच्या या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस…
कोल्हापूर : कोल्हापूरहून सकाळी १०:३५ ला सुटणारी व मिरजेहून गांधीनगरमध्ये सांयकाळी सहा व सात वाजता येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उचगाव येथे थांबवण्याची मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज…