नवी दिल्ली – भारतातील दूध उत्पादन क्षेत्रातील सर्वच घटकांचे नेतृत्व करणाऱ्या डेअरी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असणाऱ्या इंडिअन डेयरी असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालकपदी डॉ. चेतन अरुण नरके यांची संपूर्ण देशातील…
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवार, दि. 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने…
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील ( वय 95) यांचे आज रविवारी (24 जुलै) निधन झाले. संभाजीनगर येथील राहत्या घरापासून रात्री आठ वाजता…
.मुंबई (वृत्तसंस्था) : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेऊन परत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन…
मुंबई : रेल्वे इंजिन भाड्याने द्या, अशी टिका मध्यंतरी शिवसेनेनं मनसेवर केली होती. आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी या टीकेची आठवण करून देते मनसेवर निशाणा साधला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत कित्येक वर्षे पारंपारिक पद्धतीने त्र्यंबोली यात्रेचे आयोजन करण्याची परंपरा आजच्या २१ व्याशतकात सर्व शहरातील तालीम तरुण मंडले ,संस्था यांनी अखंडितपणे जपलेली…
कोल्हापूर (प्रतिनिधी) ; गेल्या अनेक दिवसापासून पाचगाववासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आम. ऋतुराज पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी…
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सत्तांतर होऊन तीन आठवडे झाले असले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई (प्रतिनिधी) ;हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची बुधवारी घर वापसी झाली असून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन…
अमरावती (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहन केलं. देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न…