नवी दिल्ली : महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या अनोख्या टि्वटमुळे आनंद महिंद्रा यांचा उद्योग क्षेत्राबरोबरच समाज माध्यमांवरही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एक पोस्ट…
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पन्नास आमदार आहेत. सरकार टिकवण्यासाठी त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे.अशातच आता शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची…
दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. ‘मन की बात’ मध्ये त्यांनी वाढत्या कोरोनासह अनेक विषयांवर जनतेला मार्गदर्शन केले. पाहूया पंतप्रधानांच्या या भाषणातील महत्वाचे मुद्दे: भाषाणामध्ये सुरुवातीलाच पंतप्रधान…
कोल्हापूर: आदर्श वक्ते, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालय येथे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…
सोलापूर : एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर त्याची जमिनी तिसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर, अशा प्रकारचे वाद व तंटे सोडवण्यासाठी शासनाने ‘सलोखा’ योजनेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत भाऊबंदकीतील वर्षानुवर्षांचे…
कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन २३,२ ४ व २५ डिसेंबर ला कोल्हापूर मध्ये होत आहे. या अधिवेशनाच्या दूसऱ्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर नगरी समोर…
मध्य प्रदेश: रीवा जिल्ह्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरला म्हणून प्रेयकराने चक्क प्रेयसीला बेदम मारहाण केली आहे. प्रेयसीने लग्न कधी…
जास्तीत जास्त घरात उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवले जाते. आणि पुन्हा तेच गरम करून खाण्यात येते. हे जवळ जवळ प्रत्येक घरात पाहायला मिळते. मात्र, हेच अन्न आपल्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – या राशीच्या लोकांनी बोलण्यावर ताबा ठेवावा. घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठदुखीची शक्यता आहे. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. वृषभ…
औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निकाल विरोधात आल्याने अज्ञात व्यक्तींनी निवडून आलेल्या महिलेच्या सासऱ्याची पपईची बाग उध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात अंदाजे साडेतीनशे पपईचे झाड एका रात्रीतून कापण्यात आले आहेत.…