मुंबई: राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत…
मुंबई : राज्य महिला आयोग मॉडेल उर्फी जावेदच्या पाठीशी उभा राहिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती उर्फी जावेदने व्यक्त केली आहे.यानंतर उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत आयोगाकडून मुंबई…
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.मागील महाविकास आघाडी सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर, सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारनंही मोठी घोषणा केलीये. मविआच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी…
औरंगाबाद- वादग्रस्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) विशाल ढुमे यांना बुधवारपर्यंत निलंबित न केल्यास शुक्रवारी शहर बंद पाळण्यात येणार असून, पोलीस आयुक्त कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असं खासदार इम्तियाज…
आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा…
किचनमध्ये जास्त डबे घाण होतात. डबे घासताना तासंतास त्यातच मोडतो पण तुम्ही डबे घासण्यासाठी उरलेल्या चहापत्तीचा वापर करून डब्ब्यांवरील चिकटपणा सहज काढू शकता. यासह काचेच्या भांड्यांना देखील नवी चमक देऊ…
कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध म्हणजेच गोकुळ दूध संघाला राज्य सरकारने दणका दिला आहे. गोकुळ दूध संघाचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्य अधिकारी लेखापरीक्षक मंडळ…
मुंबई : राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील…
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय…
बालिंगा / मोहन कांबळे काटेभोगाव (ता. पन्हाळा) : तातोबा आबा कांबळे (राजे) यांचे नुकतेच वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. या वेळी त्यांचे उच्चविद्याविभूषित कुटुंबानी फरंपरेला फाटा देवून मनीमंगळसूत्र तोडून…