शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांना टोल माफी

शिवनेरी : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे.१९ फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोल माफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे.यामध्ये…

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परीक्षांवर बहिष्कार…

मुंबई : २० फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. १५ फेब्रुवारीपासून हे आंदोलन अधिकच पेटले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लंच टाइममध्ये निदर्शने केली. १५ फेब्रुवारीला काळ्या…

अर्थसंकल्प पूर्वनियोजनाच्या बैठकीला पत्रकारांना परवानगी नाकारली….

बेळगाव: महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची मते जाणून घेतली जातात. सामाजिक संघटनांनी केलेल्या सूचनांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यास पत्रकारांना महापौरांनी…

निरोप घेताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शिंदे गटाला टोला

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनात निरोप देण्यात आला. राज्यपाल कोश्यारी आता आपल्या घरी परतणार आहेत. केंद्र सरकारने त्यांना अजून कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.त्यामुळे कोश्यारी यांचं राजकीय पुनर्वसन होणार…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे…

‘या’ टिप्स फॉलो करूनच करा गोड पदार्थाचे सेवन

वजन कमी करत असताना आपल्याला साखर टाळण्याचा सल्ला मिळतो. डाएटमध्ये नैसर्गिक साखरेचा समावेश असतो, ज्यात आपल्याला फळे खाण्यास सांगतात. मात्र, कमी गोड खाल्याने मुड स्विंग्ज, डोकेदुखी, हे तोटे आहेत.गोड पदार्थ…

रिंगरोडवरील रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू

कोल्हापूर : कळंबा ते साई मंदिर येथून क्रांतिसिंह नाना पाटील नगर ते फुलेवाडी नाका रिंगरोड रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात निदर्शने…

निवडणूक ‘कुंभी’ची.. समीकरणे बदलणार ‘करवीरच्या राजकारणाची’ ची..

कोल्हापूर : दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार यांच्या प्रतिष्ठेची ठरलेली कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सत्ता मिळवली. निवडणूक कुंभी…

१९ फेब्रुवारीला न्यू एज्युकेशन सोसायटी चा शतक महोत्सवी सांगता समारंभ

कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या वैभवशाली परंपरा लाभलेल्या संस्थेचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व ‘ शतसंवत्सरी ‘ या स्मरनिकेचा प्रकाशन सोहळा दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी…

सुप्रिम कोर्टाने राखून ठेवला निकाल

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या ८ महिन्यांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज तिस-या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतं आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.…

🤙 8080365706