आरोग्य टिप्स : आज आम्ही तुम्हाला फळे जास्त प्रमाणात खाण्याचे काही तोटे सांगणार आहोत. जास्त फळे खाण्याचे तोटे काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते तर काही फळांमध्ये भरपूर कॅलरीज असतात…
आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या आज काय लिहलंय तुमच्या भाग्यात? मेष देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल…
कोल्हापुर : जागतिक आध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या दिव्य सानिध्यात मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 सायंकाळी सहा वाजता तपोवन ग्राउंड ,कळंबा, कोल्हापूर येथे महासत्संग होत आहे.…
कागल : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कोणत्याही राजकीय पक्षाची कामे करू नयेत, जर एखादा कर्मचारी ड्युटीवर असताना राजकीय कामे करत असेल तर त्याच्यावर कडक कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या…
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे गाजराच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला…
मुंबई : मुंबईतील रस्ते डांबरीकरणाच्या कामावरून पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या निमित्ताने शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे परिवारावर जोरदार टीका केली. डांबरीकरणाच्या नावाखाली काळ्याचे पांढरे करणाऱ्यांची दुकाने आमच्या सीसी रोडच्या कामामुळे बंद होतील.…
दिल्ली : जागतिक बाजारपेठेमध्ये आज सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाल्याचं दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढला आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात काखे गावामध्ये सत्यजीत खुडे या जवानाने राहत्या घरीच आत्महत्या केली. जवानाने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सत्यजितच्या पश्चात आई, वडील,…
कोल्हापूर : बहुचर्चित बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून…
मुंबई : ‘महाराष्ट्रात आधीच्या सरकारच्या काळात विकासकामे रोखण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे विकास खुंटला होता. मात्र, आता ‘डबल इंजिन’ सरकारमुळे मुंबईचा विकास होत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केले.…