१० वी, १२ वी परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

कोल्हापूर : इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात दि. २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ या कालावधीत (ज्या दिवशी पेपर…

‘मिशन कमळ’ चा नारा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यासाठी महानगरपालिका आणि जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या दिवशी ‘ मिशन कमळ’चा नारा दिला जाणार आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक…

राजकारणात निवृत्तीचे वय हवे, तरच तरुणांना..; उदयनराजे

नाशिक : भाजपचे खासदार उदयनराजे विविध विषयांवर बेधडक मत व्यक्त करतात. आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याची फारशी चिंता ते करीत नाहीत. आत्ताही त्यांनी राजकारणात निवृत्तीचे वय असावे असे म्हटले…

सगळी पापं रामकुंडा मध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू; संजय राऊत

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा आहे. इकडे सगळी पापं रामकुंडा मध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा…

भाजपात प्रवेश करणार असणाऱ्या चर्चांवर काँग्रेस नेते सत्यजित तांबे स्पष्टच बोलले…

मुंबई: कॉग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.…

स्वाभिमानी कडून २२ तारखेला राज्यभर चक्काजाम आंदोलन

पैठण : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष…

राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचसोबत…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रीया सारखा घटना संभवतात. मानसिक उत्तेजना व…

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय?

आरोग्य टिप्स : दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. तर जाणून घेऊयात मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय? सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी,…

बालिंग्यातील माथेफिरूकडून भटक्या कुत्र्याच्या पिलाची हत्या; गुन्हा दाखल

कोल्हापूर: शहराजवळील बालिंगा गावात नारायण विठ्ठल पित्रे या इसमाने घराच्या आवारात आल्याच्या रागातून भटक्या कुत्र्याच्या पिलाची डोक्यात काठी मारून हत्या केली. याबाबत प्राणी प्रेमी संघटनांनी आवाज उठवताच पित्रेविरुद्ध करवीर पोलीस…

🤙 8080365706