रायगड : कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात किल्ले रायगड वरून आज केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी…
कोल्हापूर :केडीसीसी बँकेने पिककर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. उत्पादनात घट होऊनसुद्धा ३० जून २०२३ अखेर पीककर्ज वसुली ९० टक्क्यांवर आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने…
कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट सर्व माजी नगरसेवक, श्रीराम विकास सेवा संस्थात तर्फे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनींचे…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी चंदगड मतदारसंघातीलफराळे- डवरवाडी- काळाम्मावाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या संकल्पनेतून दूधगंगा नगर केंद्र अंतर्गत विद्या मंदिर दूधगंगानगर, विद्यामंदिर काळम्मावाडी, विद्या मंदिर लिंगाचीवाडी, विद्यामंदिर फराळे, विद्यामंदिर…
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेपासून प्रेरित होऊन, १८ जून २०२० रोजी उप्पल शाह आणि हेमंत शहा यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी BuySugar.com द्वारे…
मलकापूर :अखिल गुरव समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव याची निवड करण्यात आली आहे. अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी बैठक आज पार पडली.या बैठकीमध्ये ही निवड…
कोल्हापूर : कोल्हापूर कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची तृतीय वर्ष आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागाची विद्यार्थिनी रेवा भागवत हिला मेटा (फेसबुक) – एक्स रॉसकडून कडून तब्बल…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या तीन स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित पदवी प्रदान करता येऊ शकणार आहे. विद्यापरिषदेच्या शिफारशींवरून…
कोल्हापूर : भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. समाजाच्या कल्याणासाठी आणि आरोग्य सेवेसाठी डॉक्टरांच्या योगदानाचा आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. या दिवशी,…
रत्नागिरी : मिऱ्या – नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर – रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य…