राधानगरी धरण 99 टक्के भरले जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.   पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,…

जिल्ह्यात पावसाची उघडीप; पावसाचा जोर ओसरला

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतील आवक मंदावली, तर पंचगंगा नदीचीपाणीपातळी अवघी १४.३ फुटांवर…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…

जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 5 व 6 खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक…

कोल्हापुरात मुसळधार पाऊस;

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गगनबावडा ,शाहुवाडी ,पन्हाळा, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरात पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरण…

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस;

  सांगली: मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते ,   ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला…

महापुरामुळे वारणा नदीकाठच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कोल्हापूर:वारणा काठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग भाजीपाला पिकवतात .मात्र दर एक-दोन वर्षांनी महापुराचा फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.…

सोलापुरात वादळाने वृक्ष कोसळले फळबागांसह घरांचेही नुकसान

रोहिणी नक्षत्राला सुरूवात होताच सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सरासरी २५.१ मिलीमीटर इतका पाऊस होताना दुसरीकडे वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून…

राज्याच्या काही भागात वादळी पावसाचा इशारा

अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं  आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही…

9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन

यावर्षी देशात चांगला पाऊस  पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल.  यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे…

🤙 8080365706