गडहिंग्लज (प्रातिनिधी) : शेतकऱ्यांचे वैभव असलेला गोडसाखर कारखाना कामगारांनी जीवापाड जपला आहे. कारखान्याच्या सेवेत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचीही सर्वच देणी देण्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील सर्व जन आंदोलनाच्या वतीने व स्वराज इंडिया पक्षाच्या पुढाकाराने भारत जोडो यात्रेला पाठींबा देणारी संविधान बचावो जनसंवाद यात्रा कोल्हापुर मधून निघणार आहे. या यात्रेच्या उद्धाटनप्रसंगी स्वराज…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत.डॉक्टरांनीच त्यांना रुग्णालयात दाखल…
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटाच्या ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी मेळावा घेऊन जिल्हयात मोठा राजकीय स्फोट घडवला.या मेळाव्यातुन ए.वाय पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवरील आपली नाराजी दाखवून दिली. ए.वाय पाटील…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्रीचा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याचे नाटक करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली…
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले व त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे,असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे…
सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र…
कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले…
शिरोली : शिरोली गावतलावाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुशोभीकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम सरपंच आणि चौकडीपुरता मर्यादित स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमातून उंदराला मांजर कशी साक्ष देते, याचे उत्तम उदाहरण उपस्थितांना पाहायला मिळाले,…