अजित पवार यांना जे कळलं ते बाकीच्यांना कधी कळणार?; चंद्रकांत दादा पाटील यांचा सवाल..?

मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांला टोला लगावला आहे. काही प्रश्न विचारले आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मात्र कौतुक केलं आहे.सर्व विरोधी पक्षांना आवाहन आहे की,…

सर्जेराव माने आपली पायरी विसरू नका – शिवाजी रामा पाटील यांचा सर्जेराव मानेंना टोला

कोल्हापूर: छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या सर्जेराव मानेंनी आपले रंग निवडणुकीच्या तोंडावर का बदलले याचा खुलासा आधी करावा अशा शब्दात राजाराम चे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव…

रामदास आठवले साहेबांचा दौरा यशस्वीरित्या पार पाडणार -उत्तमदादा कांबळे

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी आज जिल्हाध्यक्ष…

नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची धास्ती वाटत आहे..

मुंबई -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची आणि ते अदानी प्रकरणी विचारत असलेल्या प्रश्‍नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच मोदींना संसदेत राहुल नको आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे…

महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी : डॉ. दश्मिता जाधव

कोल्हापूर : सुदृढ समाजासाठी महिलांचं आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी. ती जागरूक व्हावी आणि…

पुलाची शिरोली येथे सतेज पाटील गटाचा दारुण पराभव तर महाडिक गटाने सत्ता खेचली..

शिरोली : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा…

करवीर मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासह आणखी चार जागांवर विजय

करवीर : करवीर तालुक्यातील कावणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी प्रताप पाटील यांच्यासह भाजपने अन्य चार जागांवर विजय मिळवला आहे तर विरोधी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या…

उद्या ठरणार ‘गुलाल’ कोणाचा..

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दि. २० रोजी होणार आहे.प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १८ टेबलवर १६ फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणी…

गांधी मैदान विकासासाठी १९ कोटीचा निधी द्या – आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी…

राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग गंगावेश यांच्यावतीने दुधाळी मैदान परिसरात गाडीसोबत…

🤙 8080365706