कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या वर्षीच्या ऊस दरातील चारशे रुपयेचा फरक देण्याकरिता साखर कारखाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झालेली बैठक फिस्कटली. चर्चेच गुऱ्हाळ सुरू ठेवून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न…
हातकणंगले: रेंदाळ तालुका हातकणंगले येथे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या जालना जिल्ह्यतील आंतरवाली सराटी या गावी मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थनार्थ रेंदाळ येथे दिनांक 30 ऑक्टोबर…
दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय करवीर तालुक्यातील खुपिरे येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील…
हातकणंगले : ग्रामपंचायत रेंदाळ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शहीद भगतसिंग रोडवरील रस्त्याची दुरावस्था ही सुरुवातीपासूनच गंभीर समस्या म्हणून ओळखली जाते. डिसेंबर महिन्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेची ही समस्या जाणून घेत असताना,…
कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे सोमवारी येणारे पाणी हे टेस्टिंगचे आहे. या योजनेतून पाणी मिळण्यासाठी कोल्हापूरकरांना अजून काही महिने थांबावे लागणार आहे.त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी जनतेला खोटे न सांगता या…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या सावंतवाडी मतदारसंघात येऊन टिकेचे बाण सोडल्यानंतर अवघ्या 24 तासात मंत्री केसरकर यांनी राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष…
दोनवडे प्रतिनिधी:मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनोज जरंगे पाटील यांनी रान उठवले आहे. नेत्यांना गावबंदी, मोर्चे याप्रकारची तीव्र आंदोलने सुरू आहेत. याच धर्तीवर करवीर तालुक्यातील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नामदेव बलवंत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. गोकूळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते. मात्र, त्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मराठा…
कोलकाता : स्वस्त धान्य वितरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा चौकशीअंती पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.…
मुंबई : “मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे”, असा टोला जयंत…